वाहन नूतनीकरणास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

0

रत्नागिरी : कोव्हिड-१९ महामारीच्या कालावधीत केंद्र सरकारने वाहनधारकांना काही वाहनाच्या कागदपत्राच्या नूतनीकरणासाठी दिलासा दिला आहे. चालक अनुज्ञप्ती, वाहननोंदणी आदींच्या नूतनीकरणासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत अवधी दिला आहे. त्यामुळे वाहनाच्या कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी २०२० नंतर संपत असेल तरी ती ३१ मार्च २०२१ पर्यंत स्वीकारली जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:04 AM 02-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here