रत्नागिरी : डिसेंबर महिन्याच्या अखेरपासूनच घाऊक बाजारात आंब्याची चाहूल लागायला सुरुवात होते. त्यानुसार आता आंब्याच्या हंगामाची चर्चा सुरू झाली आहे. यावर्षी कोकणातून येणारा अस्सल हापूस आंबा कमीच आहे. गेले दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यात भर पडली असून उत्पादनात घट होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:55 PM 04-Jan-21