साखर उत्पादनात यंदा देशात महाराष्ट्र आघाडीवर

0

पुणे : चालू गळीत हंगामात देशभरात ४८२ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ११५१ लाख टन उसाचे गाळप करून १०८ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. या वर्षी देशात महाराष्ट्र आघाडीवर असून, राज्यात १ जानेवारीपर्यंत ४२० लाख टन उसाचे गाळप झाले असून, ३९.८५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:26 PM 04-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here