पुणे : राज्यात नामांतराचा वाद वाढत चालला आहे. वेगवेगळ्या पक्षांकडून नामांतराची मागणी होत आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुणे जिल्ह्याच्या नामांतराची मागणी केली आहे. औरंगाबादच्या नामकरणावरून लोकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा तसा संबंध नाही. संभाजी महाराज यांची समाधी पुण्यात आहे. त्यामुळे संभाजीराजे यांचे नाव द्यायचे असेल तर पुणे जिल्ह्याला द्यावे, अशी थेट मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:12 PM 04-Jan-21