3 काय 30 पक्षही एकत्र आले तरी भाजपच जिंकून येईल : खासदार कपिल पाटील

0

ठाणे : कल्याण-डोबिंवली महापालिका निवडणुका आता तोंडावर आली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात या महापालिकेची निवडणूक होऊ शकते. या निवडणुकीत भाजपच जिंकून येणार असा दावा खासदार कपिल पाटील यांनी केला आहे. राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी केडीएमसीत भाजपचं सरकार येईल. केडीएमसी निवडणुकीत तीन काय तीस पक्षही एकत्र आले तरी भाजपच जिंकून येईल, असा दावा त्यांनी व्यक्त केलाय

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:16 PM 05-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here