रत्नागिरी : पालकांची कोरोनाबद्दलची भीती कमी झाल्याने शाळा सुरू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, शाळेतील विद्यार्थी उपस्थिती पन्नास टक्केच आहे. जिल्ह्यातील ४५४ पैकी ४०८ शाळा सुरू झाल्या आहेत. ४६ शाळांमध्ये मात्र अद्याप ऑनलाईनच अध्यापन सुरू आहे. एकूण ८२ हजार ६९ विद्यार्थी संख्येपैकी ४१ हजार २२५ विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:13 AM 06-Jan-21