मुंबई : ‘मुंबई सेंट्रल स्थानकाचं नाव बदलण्याचं श्रेय घेण्याचं काम अरविंद सावंत यांनी करु नये’, असे भाजप नेते आशिष शेलार म्हणाले आहेत. ‘मुंबई सेंट्रल स्थानकाचं नाव बदलण्याचा ठराव मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात मंजूर झाला होता. त्यानंतर तो केंद्राकडे गेला होता. त्यामुळे नाना शंकरशेठ यांच्या नावाचा सन्मान होईल आणि होणार, अशी भाजपची भूमिका आहे,” असेही ते म्हणाले
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:38 PM 06-Jan-21