मुंबई : “या सरकारच्या काळात काँग्रेसच्या नशीबी सकाळ, दुपार, संध्याकाळ केवळ लाथा खाण्याचंचं काम आहे. त्यामुळे दररोज लाथा आणि बुक्क्यांचा मार खात काँग्रेसचं जे होणारं विघटन टळूच शकणार नाही. शिवसेनेमुळं जर ते होत असेल तर त्याचा अभ्यास काँग्रेसनं केला पाहिजे,” असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:38 PM 06-Jan-21