वॉशिंग्टन : जागतिक बँकेच्या मते, 2020-21 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 9.6 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. जागतिक बँकेचे म्हणणे आहे की घरातील खर्च आणि सर्वसामान्यांच्या खासगी गुंतवणूकीत प्रचंड घट यामुळे अर्थव्यवस्थेत ही घसरण नोंदविली जाईल.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:38 PM 06-Jan-21