जिल्ह्यात 24 तासात 16 रुग्णांची कोरोनावर मात

0

रत्नागिरी : चोवीस तासात 16 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 8 हजार 828 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात रिकव्हरी रेट 95.14 टक्के आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:32 PM 06-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here