रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली असून यावेळी घोषणांचा पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. सोमवारी अर्ज माघार घेतल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट झाले. काही अपवाद वगळता अनेक ठिकाणी दुरंगी लढती होत आहेत. मतदानासाठी आता अवघे आठ दिवस राहिले असल्याने प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:29 AM 07-Jan-21