रत्नागिरी : मागील दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक भागात मध्यम तर काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील दोन-तीन दिवसात पावसाची शक्यता आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:29 PM 07-Jan-21