औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं ही जनतेची भावना : एकनाथ शिंदे

0

कोल्हापूर : औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करावे ही जनतेची भावना आहे, सरकारला जनतेच्या भावनेनुसार निर्णय घ्यावे लागतात, त्यामुळे या प्रकरणातही राज्य सरकार जनतेच्या भावनेप्रमाणे निर्णय घेईल, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील पत्रकार बैठकीत दिली

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:35 PM 09-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here