रत्नागिरी : कोकणच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या पूर्णगड किल्ल्याला पुरातत्त्व विभागाकडून नवा साज मिळाला आहे. सुमारे साडेचार कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला असून नूतनीकरणामुळे कोरोनानंतर किल्ल्यावर दिवसाला शंभरहून अधिक पर्यटक भेटी देत आहेत. सुशोभीकरणामुळे पर्यटकांचा ओघ भविष्यात वाढणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:36 PM 12-Jan-21