अजून वेळ गेली नाही केंद्र सरकारने वेळीच कायदा मागे घ्यावा : नवाब मलिक

0

मुंबई : अजून वेळ गेली नाही केंद्र सरकारने वेळीच कायदा मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही शेती कायद्याला स्थगिती दिल्यानंतर नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:51 PM 12-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here