मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, ‘संक्रमण अर्थात बदल होताना परस्परांचा आदर करा, असं निसर्ग शिकवतो. आज मकर संक्रांत, त्यामुळे या संक्रमणातूनही असाच बदल होत असताना आव्हांनांवर मात करण्याची प्रेरणा घेऊ या. परस्परांप्रति आदर भाव, प्रेम, जिव्हाळा वाढवू या. राज्यातील जनतेला मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. तिळगुळ घ्या गोडगोड बोला..!’
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:44 PM 14-Jan-21