रत्नागिरी : जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी निवडणूक क्षेत्रामध्ये आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. या दिवशी भरणारा आठवडा बाजार अन्य दिवशी भरविण्यास हरकत नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:12 AM 15-Jan-21