रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शुक्रवारी मतदारांमध्ये उत्साही वातावरण दिसून आले. सकाळी व सायंकाळच्या सत्रामध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात सरासरी सुमारे ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. जिल्ह्यात पाच तालुक्यांमध्ये सत्तर ते पंचाहत्तर टक्के मतदान झाले आहे. सोमवार (दि. १८) जानेवारी रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:18 AM 16-Jan-21