रत्नागिरी : कोकणातील कमी-जास्त होणार्या थंडीच्या हंगामाचा फायदा उठविण्यासाठी युरेशियासह उत्तर खंडातील ‘सी गल’ (समुद्र पक्षी) यांचे थवेच्या-थवे समुद्र किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. या पक्ष्यांच्या थव्यांनी किनारे फुलले असून या पक्ष्यांना पाहण्याची पर्यटकांना पर्वणी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराजवळील भाट्ये समुद्रकिनारी हे पक्षी मोठ्या संख्येने दिसत आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:17 AM 18-Jan-21