देवरूख : यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीवर कोरोनाचे सावट होते. निकालानंतरच्या जल्लोषावर अनेक ठिकाणी बंधने घालण्यात आली होती. त्यामुळे फटाके, गुलाल, डीजेची मिरवणूक कोठेही दिसली नाही. शासनाने कोरोनाबाबतचे नियम आणि इतर शासकीय नियम पाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला कार्यकर्त्यांनीही प्रतिसाद दिला. गावागावांत मिरवणूक काढण्याचे टाळण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:35 AM 19-Jan-21