१५ वर्षांची सत्ता सडामिऱ्या ग्रामस्थांनी उलथवून लावली

0

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक काही ठिकाणी हायव्होल्टेज ठरली होती. अनेकजणांना शहरानजीक असणाऱ्या सडामिऱ्या ग्रामपंचायत निकालाची उत्सुकता होती. शिवसेनेकडून सुकांत सावंत यांनी आपले पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तर भाजप कडून जिल्हा उपाध्यक्ष विकास धाडस यांनी आपले पॅनल उभे केले होते. मात्र या ठिकाणी शिवसेनेचा फक्त एक सदस्य निवडून आला असून भाजपचे ५ सदस्य निवडून आले आहेत. १ जागा वंचित बहुजन आघाडीची बिनविरोध निवडून आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:55 AM 19/Jan/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here