जिल्ह्यात पावणेदोन लाख घरांना मिळाली नळजोडणी

0

रत्नागिरी : ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जलजीवन मिशनमधून जिल्ह्यात वैयक्तिक नळजोडणी देण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ३ लाख ६२ हजार २२७ पैकी १ लाख ७६ हजार ५६५ घरांमध्ये पाणी पोचले असून अजूनही १ लाख ८५ हजार ६६२ घरांना पाणी पोचविण्याचे आव्हान आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:48 PM 22-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here