मुंबई : केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील फक्त 6 जणांना पुरस्कार देण्यात आल्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘जपानने भारताला बुलेट ट्रेन दिली आहे. त्याबद्दल त्यांच्या माजी पंतप्रधानांना पद्म पुरस्कार देण्यात आला असावा, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:14 PM 26-Jan-21