रत्नागिरी : शासनाने चाफे ते गणपतीपुळे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. याबाबत जमीन मालकांना कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता जबरदस्तीने रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. योग्य मोबदला मिळेपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी खा.सुनील तटकरे यांना केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:53 AM 29-Jan-21