मुंबई : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीबाबत चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसच्या राज्यातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांची आज (३० जानेवारी) दिल्लीत पत्रकार परिषद आहे. आता अखेर या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाचा नावावर शिक्कामोर्तब होणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:20 AM 30-Jan-21