रत्नागिरी : राज्यात ऊर्जा विभागाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० ची अंमलबजावणी धडाक्यात सुरू झाली आहे. ज्या कृषिपंपाद्वारे अनधिकृत वीजवापर सुरू आहे त्यांनाही नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. मात्र, जिल्ह्यात अशी एकही अनधिकृत वीजजोडणी नसल्याचे पुढे आले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:24 AM 02-Feb-21