रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये समुद्र किनारी असलेल्या रत्नसागर बिच रिसॉर्टला जिल्हा प्रशासनाने सील केलेय. सप्टेंबरमध्ये या रिसॉर्टचा करार संपल्याने ते सील केले आहे. पर्यटन वाढीच्यादृष्टीने ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात देता येईल का, याचा विचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:47 AM 02-Feb-21