रत्नागिरी : ग्रामीण भागातील घर बांधणी परवान्याचा विषय निकाली निघाला आहे. नेमकी परवानगी कोणाची घ्यायची, असा संभ्रम असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यामुळे यापुढे ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी ग्रामपंचायत किंवा तहसीलदार नाही तर प्रांताधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:36 PM 02-Feb-21