गुहागर किनाऱ्याचा भार केवळ दोन जीवरक्षकांवर

0

गुहागर : येथील समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांना पगार देण्यासाठी गुहागर नगर पंचायतीकडे तरतूद नाही, त्यामुळे नव्या पर्यटन हंगामात समुद्रस्नानासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ दोन जीवरक्षक सांभाळत आहेत. नव्याने निधी उपलब्ध होण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, राज्य शासनाने या पत्राची दखल घेतलेली दिसत नाही.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:31 AM 03-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here