मुंबई : शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही, पुढे बघू काय होतं ते, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर म्हटलं होतं. त्यावर शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. भाजपने या आधीच सर्व जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे द्यायला हवी होती. आज ही वेळ आली नसती, असं सूचक विधान उदय सामंत यांनी केलं आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:46 PM 03-Feb-21