रत्नागिरी : केंद्र शासनाने शहरी व ग्रामीण भागात पंतप्रधान मातृ वंदना योजना तीन वर्षांपूर्वी सुरू केली. त्याची अंमलबजावणी जि. प. च्या आरोग्य विभागामार्फत यशस्वीपणे सुरू आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील २३ हजार ५०१ महिलांना याचा लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात एकूण ९ कोटी ६८ लाख ६४ हजार एवढी रक्कम जमा झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:00 PM 03-Feb-21