रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाइपलाइन जाऊनही निवळीतील ग्रामस्थांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या विरोधात केलेल्या उपोषणाची दखल प्रशासनाकडून घेतली असून पंधरा दिवसांत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन एमआयडीसीकडून देण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:51 AM 04-Feb-21