जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील देऊड गावातील महिला बचत गटाने गावातील नद्यांवर पाच बंधारे उभारले असून उर्वरित आणखी पाच बंधारे बांधण्याचे काम गावात लोकसहभागातून सुरू आहे. भूजल पातळी वाढविणे, मातीत पाणी मुरवणे तसेच शेत-पिके, पालेभाज्या, फळभाज्या पिकवण्याच्या उद्देशाने हे बंधारे बांधण्यासाठी जि. प. तसेच पं. स. यांच्याकडून सूचित करण्यात आले होते. मार्गदर्शक सूचनेनुसार देऊड गावातील महिला बचत गटाने हे बंधारे उभारले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:02 PM 04-Feb-21