वातावरणातील बदलामुळे मासळी उत्पादनावर परिणाम, मच्छिमार अडचणीत

0

रत्नागिरी : वातावरणातील बदलाचा परिणाम मासळी उत्पादनावर होत असल्याचे वारंवार पहायला मिळत आहे. गेले दोन दिवस गणपतीपुळेसह परिसरामध्ये काही मच्छीमारांच्या जाळ्यात बांगडा लागल्याने दिलासा मिळाला होता; परंतु गिलनेटच्या मासळीला पाहीजे तसा दर मिळत नसल्याने त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले जात आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:11 PM 06-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here