महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ उपक्रमात रत्नागिरीतील २६७९ ग्राहक सहभागी

0

रत्नागिरी : वीज बिल किंवा पावतीसाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ आणि ‘एसएमएस’चा पर्यावरणस्नेही पर्याय स्वीकारण्यात जिल्ह्यातील वीजग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. रत्नागिरी परिमंडलातील २ हजार ६७९ ग्राहकांनी ‘महावितरण’च्या ‘गो-ग्रीन’ उपक्रमात सहभाग नोंदवून वीजबिल, पावतीसाठी छापील कागदाचा वापर बंद करून पर्यावरणाच्या रक्षणाला हातभार लावला आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:49 PM 06-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here