साडवली : मुंबई-गोवा महामार्गावरून मुंबई ते रत्नागिरीच्या दिशेने जाणारी कार कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने संगमेश्वर जवळच्या रामकुंड वळणावर असणाऱ्या पुलाच्या कठड्यावर जावून आदळली. हा अपघात रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात कारमधील महिला जखमी झाली आहे. तर कारचे दर्शनी बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. जखमी महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:23 PM 08-Feb-21