रत्नागिरी शहरातील सर्वच रस्त्यांची दुरावस्था

0

रत्नागिरी : शहरात सुरु असणाऱ्या नळपाणी योजनेच्या कामात शहरातील सर्वच रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. करण्यात आलेली खोदाई व्यवस्थित बुजवून त्याचे सपाटीकरण न केल्याने या रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनचालकांना व पादचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. नळ पाणी योजनेचे काम होईल तेव्हा होईल मात्र तातडीने शहरातील या रस्त्यांचे सपाटीकरण करणे गरजेचे आहे. किमान माती टाकून सपाटीकरण करण्याची मागणी होत आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:37 PM 10-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here