नागपूर : कोरोना काळात राज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना काहीही दिलं नाही. आता त्यांना भरमसाठ वीज बिल पाठवून वीज तोडण्याच्या नोटीसाही बाजवल्या आहेत. ही अत्यंत संतापजनक बाब असून आम्ही सरकारला शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडू देणार नाही. शेतकऱ्यांचं वीज तोडणाऱ्या सरकार विरोधात लवकरच राज्यव्यापी प्रचंड आंदोलन उभारण्यात येईल, अशी घोषणा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:58 PM 12-Feb-21