मुंबई : राज्यातील सुमारे १४ हजार सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामविकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात एकाच वेळी १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रथमच झाल्या आहेत. त्यामुळे सदस्यांची संख्या जास्त असल्याने टप्प्याटप्प्याने ही प्रशिक्षणे घेतली जाणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:09 AM 13-Feb-21