रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर वाढलेल्या गवतामुळे वारंवार वणवा लागण्याचा धोका वाढला आहे. मागील काही दिवसात असे प्रकार घडल्याने कोकण रेल्वे प्रशासन अलर्ट झाले आहे. ट्रॅक नजीकचे वाढलेले गवत कापण्यासह आजूबाजूच्या जमीन मालकांना गवत कापण्याचे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:07 AM 13-Feb-21