आंबा, काजू बागायतदार चिंतेत

0

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने साऱ्यांची दाणादाण उडवून दिली. यावेळी गारपीटही झाली. दरम्यान अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत सापडला आहे. आंबा व काजू मोहराचे नुकसान होण्याची भीती बागायतदारांतून व्यक्त होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:18 AM 19-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here