रत्नागिरी : बेफिकीरीबद्दल रत्नागिरी पालिकेला पुन्हा एकदा येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने दणका दिला आहे. अशास्त्रीय पद्धतीने साळवी स्टॉप डंपिंग ग्राउंडमधील कचरा जाळून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. हे प्रदूषण तत्काळ थांबवा अन्यथा पालिकेवर गुन्हा दाखल करू, असा निर्वाणीचा इशारा देणारे पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी पालिकेला दिले.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:45 AM 19-Feb-21