चिपळूण : शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा शिरकाव होण्याचा धोका लक्षात घेता शनिवारपासून (दि.२०) विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर न.प. प्रशासनातर्फे कडक कारवाईचे नियोजन केले आहे. त्यापूर्वी दोन दिवस नागरिकांना जनजागृतीच्या माध्यमातून सावधगिरीच्या सूचना दिल्या जाणार आहेत, अशी माहिती न.प.चे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:57 AM 19-Feb-21