मुंबई : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनाही विरोधक होते. अफजल खान, शाहिस्ते खान होता. पण तरीही शिवाजी महाराज खचले नाहीत. सगळ्यांचा कोथडा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं. महाराष्ट्रातही तसंच होईल’, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. यावर ‘कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असं प्रत्युत्तर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी ठाकरे सरकारचाही जोरदार समचार घेतला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:11 PM 19-Feb-21