राजापूर : एक-दोन नव्हे तर तब्बल तेरा एसटी बसेस टायर्सअभावी राजापूर एसटी आगारात उभ्या असल्याने त्याचा फटका ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थी यांना बसला आहे. ग्रामीण भागात जाणाऱ्या फेऱ्यांवर टायर्स तुटवड्याची आफत ओढवत असतानाच लोकक्षोभाचा सामना एसटी प्रशासनाला करावा लागत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:20 PM 19-Feb-21