रत्नागिरी : ग्रामपंचायत सदस्य हा लोकशाही व्यवस्थेत सर्वात शेवटचा आणि सामान्य माणसाच्या सर्वात जवळचा लोकप्रतिनिधी असतो, गावांचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर ग्रामपंचायत मधील वाडी वस्त्यांवर विकास कामे करण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत सदस्यांना किमान 50 हजार रुपये वार्षिक प्रभाग सुधारणा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:26 PM 19-Feb-21