रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनापुढे चिंतेची बाब ठरली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये १९ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंत मृतांची संख्या ३५९ वर पोचली असून मृत्यूदर ३.६६ टक्के आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची बैठक घेवून सतर्क राहण्याचे आदेश दिलेत
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:30 PM 20-Feb-21