रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाने स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेऊन वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याचे कळवले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची कोरोनाचाचणी करूनच महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ९२ महाविद्यालये सुरू होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. महाविद्यालये सुरू होण्यास आणखीन काही दिवसांचा कालावधी जाणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:36 AM 22-Feb-21