रत्नागिरी : राज्य परिवहन मंडाळाला कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. बंद असलेली वाहतूक सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी अनेक प्रयत्न केले. एसटीकडून मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली असून, यातून मे ते जानेवारी या कालावधीत रत्नागिरी विभागाला ४ कोटी २६ लाख ८९ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:25 PM 22-Feb-21