अहमदनगरचे नावं बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ करा; भूषणसिंह राजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

0

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज श्री भूषणराजे होळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अहमदनगर जिल्ह्याचे नावं तातडीने बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ करावे अशी मागणी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:05 PM 24-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here